Thursday, March 31, 2011

पाकिस्तानहो या श्रीलंका फिर भी इंडिया का ही होगा डंका.......

चार बज गये
लेकिन पार्टी अभी
बाकि है,
चार बज गये
लेकिन पार्टी अभी
बाकि है,
पाकिस्तान को हराया
अभी श्रीलंका की
बारी है......!

अस म्हणायला काही हरकत नाही कारण कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २९ धावांनी माती चारत फायनलमध्ये पुन्हा एकदा धडक मारली आहे इंडियाने. बर जाल गिलानी ने आपल्याबरोबर दोन प्लेन आणले होते एक स्वता साठी आणि दुसरे आपल्या टीमसाठी.आता रामाने म्हणजे आपल्या सचिन ने पुन्हा एकदा हनुमानाच्या म्हणजेच  ढोणीच्या साह्याने रावणाच्या लंकेवर विजय मिळवायचा बाकि आहे.
हिप हिप हुर्रे 
चक दे ... चक दे इंडिया !
best of luck India..............

No comments:

Post a Comment

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा